Hadar Mangrulvi

  • Home
  • Hadar Mangrulvi

Hadar Mangrulvi comedy bhat achi

13/06/2026

log ap ki tarif nahi karte #

13/06/2026

🟥सोयाबीन हवामान :- सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्सीयस उष्णतामान व ७०० ते १२०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रशासकीय भागात बऱ्याच ठिकाणी असे हवामान असल्यामुळ समशितोष्ण हवामन अनुकूल असते तसेच ज्या भागात निश्चित योग्य पर्जन्यमान (७०० ते १००० मि.मी.) आहे अशा भागात हे पिक चांगले येते. सोयाबीनचे पिक जास्त उष्ण व जास्त थंड हवामानास संवेदनशील असल्यामुळे ह्या पिकाची लागवड महाराष्ट्रात कोकण विभाग सोडून सर्व भागात खरीप हंगामात करणे योग्य आहे. सोयाबीन महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परिणाम होतो. भरपूर फुलोऱ्यासाठी निदान दहा तासांपेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात म्हणून खरीप हंगामत हे पीक चांगले येते. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विशिष्ट प्रकारची वाण लागतात, ती न लावता इतर उपलब्ध असलेली वाण पेरली तर उत्पन्नात हमखास घट ही ठरलेलीच आहे.

साधारणतः हवामानाच्या वर्गीकणानुसार कमी पावसाचा, निश्चित पावसाचा व मध्यम ते भारी पावसाचा प्रदेश असे प्रकार पडथात. सोयाबीनचे मध्यम ते उशिरा कालावधीचा वाण टी.ए.एम.एस.-९८-२१ हा जास्त पावसाच्या प्रदेशात उत्तम प्रकारे येऊ शकतो. तसेच निश्चित व मध्यम पावसाच्या प्रदेशासाठी टी.ए.एम.एस.-३८ हा सोयाबीनचा वाण चांगले उत्पादन देतो. हलक्या, उथळ व कमी पावसाच्या प्रदेशांत तसेच संरक्षित ओलिताची सोय नसल्यास वरील वाणांचे अपेक्षित उत्पादन येत नाही. ..

13/06/2026

Amin amin

13/06/2026

Agar imam ke dil me kisi namaji ki Nakajima hotu

13/06/2026

प्रेस नोट

लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना; शेतकऱ्यांना योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

दहा वर्षाच्या मागणीला यश; १३,२७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक लॅपटॉप : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुढील पंधरा दिवसांत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण

मुंबई, दि. १२ :

"महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थी सेवा आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॅापसारखी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध झाल्यामुळे योजनांची माहिती तात्काळ ऑनलाइन नोंदविणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि शेतकऱ्यांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी होऊन सेवा वितरण अधिक वेगवान आणि प्रभावी होईल. याच उद्देशाने राज्यातील १३,२७५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गेल्या अनेक वर्षांपांसून प्रलंबित असलेल्या मागणीस शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील १३,२७५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी १०९ कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. सदर लॅपटॉपचा पुरवठा जुलै २०२६ अखेर पूर्ण होण्याचे नियोजन असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहोचविण्यात येतील. पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक लॅपटॉपची १०० टक्के गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून ही तपासणी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे या स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे.

पुढे बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली १३,२७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कृषी विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी यांना अत्याधुनिक लॅपटॉप उपलब्ध होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहे. महाडीबीटी पोर्टल, पीएम किसान योजना, पीक कापणी प्रयोग, पीक पेरणी नोंदी, किड व रोग सर्वेक्षण, महाकृषी ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, हवामान व आपत्कालीन संदेश, निविष्ठा नियोजन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी उपक्रमांची माहिती क्षेत्रीय स्तरावरून ऑनलाइन अद्ययावत करावी लागते.
सध्या या कामासाठी क्षेत्रीय कर्मचारी स्वतःच्या मोबाईलचा वापर करत असून अनेक वेळा कार्यालयातील संगणकांवर अवलंबून राहावे लागते. तसेच गुगल स्प्रेडशीटसह विविध डिजिटल प्रणालींमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ कार्यालयात जावे लागत असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कर्मचारी वर्गात लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना 2021 पासून तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना 2023 पासून करते आहे. या संघटनांसोबत आयुक्तालय स्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन त्यांची अडचण व मागणी समजावून घेण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत शासनाने सन २०२५-२६ मध्ये या प्रस्तावाला प्राधान्याने मान्यता दिली.

या संदर्भात आवश्यक तांत्रिक विनिर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयाकडून निश्चित करण्यात आले आहेत. तसेच खरेदी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता राखण्यासाठी शासकीय ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवून पुरवठा आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील १०,६२० सहाय्यक कृषी अधिकारी, १,७७० उपकृषी अधिकारी आणि ८८५ मंडल कृषी अधिकारी अशा एकूण १३,२७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. या सुविधेमुळे क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सुलभ होणार असून योजनांची अंमलबजावणी, तपासण्या, माहिती संकलन व अहवाल सादरीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग आणि अचूकता येणार आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०२५ पासून क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १२,३७३ सिमकार्डचे वितरण करण्यात आले असून एप्रिल २०२६ मध्ये तालुकास्तरावर ४४४ नवीन संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता लॅपटॉप वितरणामुळे कृषी विभागाच्या डिजिटल सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला आणखी बळ मिळणार असून शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार .

12/06/2026

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
السلام علیکم و رحمۃ اللہ و برکاتہ
قسط:15
🌸ختم نبوت اور قرآن پاک🌸
سچے حضرت عیسی علیہ الصلوۃ والسلام کی پہچان
حصہ 2
محترم حضرات اب اگے....
*عیسی علیہ السلام کا نام اور وجہ تسمیہ*
آپ کا نام نامی اسم گرامی عیسی ہے۔ عیسی سُریانی لفظ ہے جو بنا ہے یٔسُوع سے جس کے معنی "مبارک" کے ہیں۔ آپ چونکہ بابرکت تھے اس لیے آپ کا نام(حضرت) عیسی ہے،
یا یہ "اَلعِیس " سے بنا ہے۔ اور "عِیس " اس سفیدی کو کہتے ہیں جس میں سُرخِی غالب ہو چونکہ آپ کارنگ گورا مائل بَسُرخی تھا اس لیے آپ کو عیسی کہا گیا۔
*القاب اور وجہ تَلقِیب*
حضرت عیسی علیہ السلام کے متعدد القاب ہیں (۱) مسیح (۲) روح الله (۳) کلمۃُ اللہ ۔

*مسیح:* مسیح مُعَرَّب ہے " ماشِح " یا "مَشِيحا " عبرانی لفظ کا، جس کے معنی "مبارک" کے ہیں۔ یا یہ عربی لفظ ہے جو لیا گیا ہے "مَسحٌ " سے جس کے معنی "چھونے" کے ہیں ، اگر اس چھونے کا تعلق ہاتھ سے ہوتو اس سے ان کے دستِ شفاء کی طرف اشارہ ہے۔ چونکہ آپ جس مریض و مصیبت زدہ کو چھو دیتے تھے وہ بحکم الہی صحت یاب ہو جاتا تھا اس لیے آپ کو مسیح کہا جانے لگا۔

اور اگر پاؤں سے زمین کا چھونا مراد ہو تو سَیر و سِیاحَت اور کثرت سفر مراد ہے چونکہ آپ نے دعوت و تبلیغ کی لائن سے بہت اسفار کیے ہیں اس لیے آپ کا لقب مسیح پڑا۔
تنبیہ:
دجال اکبر کا لقب بھی مسیح ہے لیکن اس کا مسیح لقب پڑنا اس کے مَمسُوحُ العین ہونے کی وجہ سے ہے کیونکہ اس کی ایک آنکھ اور اَبرو بالکل سپاٹ، برابر اور بے نشان ہوں گی۔
یا اس لیے کہ وہ ممسوحُ الخیر یعنی خیر و بھلائی سے بالکل بےخبر اور خالی ہے۔
یا اس لیے کہ وہ ضلالت و گمراہی پھیلانے کے لیے پوری دنیا کا چکر و پھیرا لگائے گا۔
بس یہ بات ضرور یاد رکھیں *سچے حضرت عیسی علیہ السلام تو مسیح ہدایت ہیں* اور دجال اکبر مسیح ضلالت ہے۔
(مسیح ہدایت حضرت عیسی ابن مریم: 12/13)
باقی آئندہ کل۔۔۔۔۔
سلسلہ جاری۔۔۔۔
9766145244
منجانب:*مجلس تحفظ ختم نبوت ٹرسٹ شولاپور*

31/05/2026
31/05/2026

has Ada kare #

31/05/2026

# 🌹 کسی کا دل نہ دکھائیں 🌹 #
ایک مرتبہ حضرت خالد بن ولید، عبدالرحمن بن عوف، ابوذر غفاری اور حضرت بلال رضوان اللہ علیہم اجمعین آپس میں گفتگو کررہے تھے کہ کسی بات کے جواب میں حضرت ابوذر نے کہا کہ یہ کام ایسے کرنا چاھئے۔
جواب میں حضرت بلال نے کہا۔۔نہیں ایسے کرنا غلط ہے۔۔۔!
حضرت ابوذر نے کہا۔۔۔اوہ کالے انسان کے بیٹے تم میری بات کو غلط کہتے ہو۔۔۔۔!

حضرت بلال غصے کی حالت میں اٹھے اور سرکار دوعالم صلی اللہ علیہ و سلم کو ابوذر کی شکایت کی۔۔آپ یہ سن کر سخت غصے ہوگئے۔۔ادھر حضرت ابوذر بھی آپ کے دربار میں حاضر ہوگئے۔
آپ نے انہیں دیکھ کر فرمایا؛
ابوذر تم نے بلال کو ان کی ماں کی وجہ سے عار دلائی، تمہارے اندر جاہلیت کی سی خصلت ہے۔
حضرت ابوذر یہ سن کر رونے لگ گئے۔۔۔کہنے لگے یارسول اللہ اللہ سے میری اس خطا پر مغفرت طلب کردیجئے۔

پھر مسجد سے روتے ہوئے نکل گئے۔
راستے میں انہوں نے حضرت بلال کو جاتے ہوئے دیکھا تو ان کے راستے میں اپنا چہرہ زمین پر رکھ دیا۔۔۔کہنے لگے بلال!
اللہ کی قسم میں اپنا چہرہ مٹی سے اس وقت تک نہیں اٹھاؤں گا جب تک آپ اپنا پاؤں رکھ کر اس پر سے نہ گزر جائیں۔۔ تم معزز ہو اور میں گھٹیا!!

حضرت بلال رضی اللہ عنہ یہ دیکھ کر رونے لگ گئے، کہنے لگے ؛
اللہ کی قسم میں اس چہرے پر کیسے پاؤں رکھنے کا سوچ سکتا ہوں جو صرف اللہ کے لیے سجدہ ریز ہوتا ہے۔ پھر دونوں کھڑے ہوئے ایک دوسرے سے گلے ملے اور راضی ہوگئے۔

آج ہم میں سے کتنے لوگ ہیں جو دوسروں کے ساتھ بیسیوں دفعہ برا سلوک کرتے ہیں۔۔۔لیکن مجال ہے کہ کبھی ان سے معذرت کی ہو۔۔۔کتنے لوگ ہیں جو جان بوجھ کر دوسروں کا مذاق اڑاتے ہیں،ان کے دل زخمی کرتے ہیں لیکن پھر بھی نادم یا شرمندہ ہو کر اس سے معافی نہیں مانگتے۔

غلطی انسان ہی کرتے ہیں۔۔۔۔مگر غلطی پر انسان کبھی اتراتے نہیں۔۔۔غلطی پر معافی مانگنے سے آپ کی عزت کم نہیں، بلکہ ہزار گنا مزید آپ کی عزت بڑھ جاتی۔
آئیے آج سے عہد کریں کہ
کسی کا دل نہیں دکھائیں گے۔۔۔اگر کبھی کسی کو ہماری وجہ سے کوئی تکلیف پہنچی تو بلاجھجک اس سے معافی مانگ کر صحابہ کرام کے بہترین اسوہ کو زندہ کریں گے۔۔[صحیح بخاری 50، صحیح مسلم 1661]

31/05/2026

🟥🐄 पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC) –
🔴योजना काय सांगते?
“पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड” अंतर्गत ₹3 लाखांपर्यंत कर्ज/अर्थसहाय्य पशुपालकांना दिले जाणार आहे
🔴उद्देश :-
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना
- दैनंदिन खर्चासाठी
-चारा, औषधे
-जनावरांच्या संगोपनासाठी सतत कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे.
🔴🐄 कोणाला मिळणार फायदा?
ही योजना खालील सर्व पशुपालकांसाठी आहे:-
🐄 डेअरी (गाय / म्हैस)
🐐 शेळी / मेंढीपालन
🐓 कुक्कुटपालन
🐖 वराहपालन
🔴लाभ कोण घेऊ शकतात विशेष:
-दूध सोसायटी / दूध संघाचे सदस्य
-अजून KCC न घेतलेले शेतकरी सर्व पात्र ठरू शकतात
🔴कर्ज मर्यादा (Loan Limit):-
सामान्यतः: ₹3 लाख पर्यंत
काही प्रकरणात:
-₹1.60 लाख पर्यंत कर्ज – हमीशिवाय (Collateral free)
-दूध संघ / सोसायटी हमी असल्यास → लिमिट वाढू शकते
🔴 व्याजदर (Interest Rate):-
👉 मूळ व्याज: 7%
पण 👇
केंद्र सरकार सवलत: 3%
राज्य सरकार सवलत: 4%
👉 एकूण सवलत: 7%
🔥 म्हणजे:
👉 वेळेवर परतफेड केल्यास व्याज = जवळपास 0%
🔴कर्ज कशासाठी वापरता येईल?
-चारा खरेदी
-पशुखाद्य
-औषधे व उपचार
-गोठा व्यवस्थापन
-दूध व्यवसाय खर्च
म्हणजे “Working Capital” साठी सर्वोत्तम योजना
🔴अर्ज कसा करायचा?
👉 खालील ठिकाणी संपर्क करा:
-जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना
-दूध सोसायटी / दूध संघ
-बँक (SBI, Bank of Maharashtra, Co-op Bank)
🔴 प्रक्रिया:-
-अर्ज भरा
-कागदपत्रे द्या
-पडताळणी
-कर्ज मंजुरी
🔴या योजनेचे मोठे फायदे:-
- 3 लाख पर्यंत कर्ज
- अत्यंत कमी (किंवा शून्य) व्याज
-हमीशिवाय कर्ज (1.6 लाख पर्यंत)
- वारंवार वापरता येते (KCC कार्ड)
- पशुपालन वाढवण्यासाठी मोठी मदत
🔴महत्वाची सूचना:-
-वेळेवर परतफेड केल्यासच व्याज सवलत मिळते
-चुकीची माहिती दिल्यास कर्ज रद्द होऊ .

Address

Mangrul

413507

Telephone

+919890673401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hadar Mangrulvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hadar Mangrulvi:

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share